डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील कीर्तनात समाज प्रबोधनकार संग्राम महाराज भंडारे यांनी आपण अल्ली संस्कृती टिकवायला हवी, संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून अयोग्य गोष्टी सोडायला हव्यात.आपल्या देवदेवतांचे विद्रुपीकरण आपणच थांबवायला हवे.बुद्धीची, मांगल्याची देवता, रिद्धी सिद्धीची देवता...