Thursday, September 21, 2023
Homeकृषि

कृषि

स्वराज्य राष्ट्र

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने सणसवाडी येथील पाझर तलावास पाणी

कोरेगाव भीमा - सणसवाडी ( ता.शिरूर) येथील पाझर तलावास आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने पाणी सोडण्यात आले असून यामुळे सणसवाडी येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असल्याची माहितीही पुणे जिल्हा...
स्वराज्य राष्ट्र

पुणे पुनर्वसन कार्यालयाच्या कारभाराबाबत शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन …

देशाच्या सीमांचे आम्ही निधड्या छातीने संरक्षण केले आम्ही एक इंचही भारत मातेची जमीन जाऊ दिली नाही पण आमच्या शेतजमिनीच्या बांधाचे आम्ही संरक्षण करू शकलो नाही ही आमच्या माजी सैनिकासंठी मोठी शोकांतिका आहे.- सुरेश उमाप,...
स्वराज्य राष्ट्र

मोठी दुर्घटना ..रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर (Irshalgad) कोसळली दरड

मुसळधार पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये...
स्वराज्य राष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचा शेतकऱ्यांची खताबाबत फसवणूक होऊ नये म्हणून मोठा निर्णय…

विशिष्ट खतांची सक्ती करणाऱ्या व शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल - कृषिमंत्री धनंजय मुंढे पुणे -महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या...
स्वराज्य राष्ट्र

खळबळजनक ….. शेतात मायलेकराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू…

कोल्हापूर - (Kolhapur Crime)) पन्हाळ्याच्या (panhala)पायथ्याशी नेबापुर गावामध्ये विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मायलेकराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. नंदा गुंगा मगदूम व अजिंक्य गुंगा मगदूम अशी मृत्यूमुखी पडलेल्या आई व मुलगा यांची नावे आहेत.(Sensational...
स्वराज्य राष्ट्र

बळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला...

पंढरपूर -मुख्यमंत्री एकनाथ पक ( CM Eknath Shinde) यांनी पांडुरंगाला बळीराजाचं संकट दूर कर आणि की चांगला पाऊस पडू दे, असं साकडं घातल (Chief Minister Eknath Shinde prayed to Panduranga to remove Baliraja's calamity...
स्वराज्य राष्ट्र

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे शिरूर करांवरील पाणीटंचाईचे संकट टळले

कुकडी कालव्यातून पाणी आल्याने निम्मा बंधारा भरला असून तूर्तास शिरूर करांना मिळाला दीड महिना दिलासा येडगाव धरणातून नगर जिल्ह्यासाठी कुकडी कालव्याद्वारे सोडलेले पाणी ६१ क्रमांकाच्या वितरिकेद्वारे शिरूर शहर आणि परिसरासाठी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील बंधारा...
स्वराज्य राष्ट्र

वाघोली येथील भावडी-फुलमळा रस्त्याला पुराचे स्वरूप

वाघोली फुलमळारोड पावसाचे साठलेले पाणी पंपाच्या साह्याने उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. - अनिल सातव पाटील वाघोली : वाघोली (ता.शिरूर)पावसाचे पाणी वाहण्यासाठी मार्गच नसल्याचे फुलमळा-भावडी रस्त्याला पुराचे स्वरूप आले आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये...

Most Read

error: Content is protected !!